२०२४ ची निवडणूक देशाला आत्मनिर्भर बनविणार, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा विश्वास
देशातील लोक मोदींच्या पाठीशी आहेत, त्याच बळावर राज्यात महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील. २०२४ ची निवडणूक देशाला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणार
National Media News 02/12/2023 Maharshtra



